Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात जोरदार पाऊस; कोल्हापूर येथे महापूर स्थिती

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (14:20 IST)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने आपला जोर कायम ठेवला असून, अनेक ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूरला तर इतका पाऊस झाला आहे की सर्व वाहतूक बंद झाली असून महापूर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कारवाई करत कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग बंद करण्यात आला आहे.सावित्री पुलाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.तर पंचगंगा नदी ही धोक्याच्या पातळी जवळ पोहचली आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे.यामध्ये  मुलुंड, भांडूप, पवई, घाटकोपर, अंधेरी, मालाड आणि गोरेगाव परिसरात तर ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात सुद्धा जोरदार पाऊस सुरु आहे. 

नाशिकला गेल्या २४ तासापासून पाऊस सुरु असून अनेक धरणे भरत आली आहेत.त्यामुळे गंगापूर, दारणा आणि नांदूरमध्यमेश्वर या ठिकाणहून पाणी विसर्ग सुरु आहे. कोकणात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गरज नसल्यास बाहेर पडू नका असे प्रशासनाने सांगितले असून सुरक्षित स्थळी राहावे अशी विनंती नागरिकांना केली आहे. येत्या ४८ तासात असून जोरदार पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे,

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments