Festival Posters

दुष्काळीप्रश्नी शिवसेनेचे राज यांना उत्तर

Webdunia
मंगळवार, 14 मे 2019 (16:49 IST)
4
“जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा ? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत त्यांना विचारावा” असं शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.  
 
“गेल्या पाच वर्षात दुष्काळाबाबत युती सरकारने केलेली कामे लोकांसमोर आहेत. दुष्काळ हा नैसर्गिक कोप आहे. त्यावर मार्ग काढणे हे सरकारचे काम आहे, पाऊस पाडणे हे सरकारचे काम नाही. पण पाऊस पडला नाही तर अडचण निर्माण होते. त्यावरच्या उपाययोजना सरकारने ठरवायला हव्या. युती सरकारने प्रयत्न केले ते दिसत आहेत”, असं अनिल परब यांनी नमूद केलं.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या बारामती येथे अंत्यसंस्कार होणार

अजित पवार यांच्या निधनाने नितीन गडकरी भावूक झाले; म्हणाले- देशाने एक असाधारण नेता गमावला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांचे पहिले विधान; 'हा अपघात आहे, कट नाही; यावर राजकारण होऊ नये'

Ajit Pawar Death ज्या घड्याळामुळे ते नेता बनले ते घड्याळ मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे साधन बनले

ममता बॅनर्जी यांच्यानंतर खरगे यांनीही विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली

पुढील लेख
Show comments