Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (08:52 IST)
सरकारने केवळ दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. शेतकर्‍यांना कोणताही मदतीचा हात हे भाजप सरकार देत नसून पिक विम्याचा पहिला हप्ता देण्याबाबत जर पिक विमा कंपन्यानी 17 डिसेंबरपर्यंत पुढाकार घेतला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ मराठवाड्यात तालुका जिल्हास्तरीय व जानेवारी महिन्यात नागपूर व संभाजीनगर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 
 
स्वाभिमानी शेतकर्‍यांच्या दुष्काळ व पिक विमा प्रश्नासाठी 17 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत रस्त्यावर उतरुन तालुका, जिल्हास्तरावर मोर्चे काढणार आहे. तर जानेवारी महिन्यात विभागीय स्तरावर मोर्चे काढणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कंपन्यांनी 2 टक्के सीएसआर दुष्काळासाठी खर्च करावा. स्वत:च्या कंपन्यानी स्थापन केलेल्या सेवेभावी संस्थेसाठी खर्च करू नये असा आग्रह सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments