Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी : दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत असणार

Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (15:37 IST)
ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याबाबत सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.या आदेशावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामुर्तब झाल्याचे वृत्त मिळत आहे.आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री आठ वाजे पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचे निर्णय घेतले आहे.आणि या साठी जीआर काढण्यात येत आहे.सध्या दुकाने 4 वाजे पर्यंतच सुरु आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंतच दुकाने सुरु आहेत.दुकाने सुरु असण्याची वेळ वाढवावी अशी मागणी व्यापारी बांधवांकडून करण्यात आली होती.त्यामुळे राज्यात आता दुकाने 8 वाजे पर्यंतच सुरु असणार असे आदेश आज काढण्यात येणार. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे त्याच ठिकाणी हे आदेश लागू होतील.आणि ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध कायम असणार असं मुख्यमंत्री म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

लाडूच्या वादाने दुःखी झालेले उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवस उपवास करणार

डी गुकेशने फॅबियानोचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले

पुढील लेख
Show comments