Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठी बातमी : दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत असणार

Webdunia
सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (15:37 IST)
ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याबाबत सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.या आदेशावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामुर्तब झाल्याचे वृत्त मिळत आहे.आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री आठ वाजे पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचे निर्णय घेतले आहे.आणि या साठी जीआर काढण्यात येत आहे.सध्या दुकाने 4 वाजे पर्यंतच सुरु आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 
सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंतच दुकाने सुरु आहेत.दुकाने सुरु असण्याची वेळ वाढवावी अशी मागणी व्यापारी बांधवांकडून करण्यात आली होती.त्यामुळे राज्यात आता दुकाने 8 वाजे पर्यंतच सुरु असणार असे आदेश आज काढण्यात येणार. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे त्याच ठिकाणी हे आदेश लागू होतील.आणि ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध कायम असणार असं मुख्यमंत्री म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : मुंबईत अडीच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आई सोबत प्रियकराला अटक

LIVE: मुंबईत 'सिंदूर यात्रा' काढली जाणार

‘भारत धर्मशाळा नाही...’, श्रीलंकेतून येणाऱ्या तमिळ निर्वासितांवर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

मुख्यमंत्री योगी यांचा मोठा निर्णय, गोरखपूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बांधणार

पंजाबमध्ये २ पाकिस्तानी हेरांना अटक, ISI ला लष्करी तळांची माहिती देत ​​होते

पुढील लेख
Show comments