Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मास्कमुक्तीच्या चर्चांवर आरोग्य विभागाने दिले 'हे' संकेत

Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:46 IST)
संपूर्ण राज्यामध्ये आता कोरोनाचं संकट कमी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मासमुक्तीबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मास्क मुक्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मास्कमुक्ती होणार नसल्याचं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
राज्याच्या कोव्हिड विषयक कृतीदल यावर अभ्यास करून त्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेईल, असं टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं आहे.
 
मास्कच्या वापरामुळं प्रदूषण, धूळ आणि धुरक्यामुळं होणाऱ्या श्वसनांच्या आजारापासूनही संरक्षण होतं. त्यामुळं कोरोनानंतरही निरोगी जीवनशैलीसाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments