Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धरणात बुडून तीन शिक्षकांचा मृत्यू

Webdunia
गोंदिया- १५ ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेलेल्या चार शिक्षकांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षक असलेले तीन शिक्षकांचा तमांगता धरणात बुडून मृत्यू झाला.
 
एन. मिश्रा (भिलाई), अरविंद सर (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) असे या मृतकांची नावे आहेत. हे शिक्षक गोंदियातील सिद्धिविनायक शिकवणी वर्गात शिकवत होते. तिघांचे मृतदेह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
 
शिक्षकांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविले जाणार आहे. हे शिक्षक भिलाईतील शिक्षक मित्राच्या आमंत्रणावर राजनांदगाव येथील मांगता धरणावर सहलीसाठी गेले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments