Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाची दडी; पीक वाचवण्यासाठी शेतक-यांवर तांब्याने पाणी घालण्याची वेळ

Webdunia
सोमवार, 20 जून 2022 (07:33 IST)
नाशिक पावसाने दडी मारल्याने शेती पिके धोक्यात आली आहे. येवला तालुक्यातील पारेगाव येथे टोमॅटो उत्पादक शेतकरी राजू सय्यद यांची टोमॅटोचे पीक वाचविण्यासाठी कळशी, तांब्याने पाणी देताना चे चित्र पहायला मिळत आहे.

राजू सय्यद या शेतकऱ्याने पाऊण एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. मात्र पावसाने दडी मारल्याने या शेतकऱ्याला आपले पीक वाचविण्यासाठी ताब्याने,कळशीने पिकाला पाणी घालण्याची वेळ आली असून पाऊस पडावा अशी प्रतीक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहे. या शेतकऱ्याला टोमॅटो पीक लागवडी करिता ४० ते ४५ हजार रुपये खर्च आला असून जर लवकर पाऊस पडला नाही तर केलेला पूर्ण खर्चसह पीक वाया जाईल. इकडून तिकडून पाणी आणून पीक वाचविण्याची धडपड या शेतकऱ्यांची चालू आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

LIVE: वनजमीन वाटप प्रकरणी नारायण राणेंना सीजेआई भूषण गवईचा मोठा धक्का

पुढील लेख
Show comments