Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळले

Webdunia
शुक्रवार, 5 मार्च 2021 (20:46 IST)
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाबाबत मला काहीच माहीत नाही. आता खबर मिळाल्यानंतर मी तिकडेच जायला निघालो आहे, असा दावा एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केला आहे. यावेळी वाझे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोपही फेटाळून लावले. 
 
उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीमालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे प्रत्येक यांच्यावर या प्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावर सचिन वाझे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मनसुख हिरेनचं काय झालं मला काहीच माहीत नाही. मला आताच कळलंय. मी ठाण्यालाच चाललो आहे, असं वाझे म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुस्तकात अकबराचा उल्लेख असल्यास ते जाळून टाकू, भाजपचे शिक्षणमंत्री म्हणाले

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Lord Ganesha बुद्धीदाता देव आहेस तूच जगाचा

साप्ताहिक राशीफल 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर 2024

Silver Benefits: चांदी धारण केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी

सर्व पहा

नवीन

मुंबईमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या वडिलांचे निधन

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी सावधान! महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा संप

महाराष्ट्रात या महिन्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का, फडणवीसांच्या जवळच्या नेत्याने सोडले भाजप

पुढील लेख
Show comments