Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा आघाडीतून बाहेर

Webdunia
शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने भाजपा आघाडीला आपला पाठींबा दिला होता. तर शेतकरी संप आणि शेतकरी प्रश्वाव्र सतत सत्तधारी भाजपला विचारणा करत होते. याच काळात राजू शेट्टी यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढत होत. शेतकरी संप झाला मात्र सरकारने हवी तशी कर्जमाफी शेतकरी वर्गाला दिली नाही म्हणून शेट्टी नाराज होते. तर खोत मात्र सरकार योग्य निर्णय घेतय असे बोलत होते. सर्वजनिक ठिकाणी आता शेट्टी आणि खोत एकत्र दिसणे बंद झाले आणि त्यांनी एकमेकांनवर टीका करयला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी संघटनेने खोत यांना बाहेर काढेल होते. खोत यांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कृषी राज्य मंत्री पद दिले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा पाठींबा काढून घेतला. तर राजू शेट्टी यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आणि आंदोलन सुरु केले आहे.यापुढे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आपण सर्वच पक्षांशी अंतर ठेवूनच राहू असेही शेट्टी यांनी जाहीर केले आहे.शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणे आणि शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणे या मुद्यांवर आता शेतकऱ्यांची चळवळ उभी करणार असल्याचेही शेट्टींनी जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments