Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Thomas Cup Badminton Tournament: टीम इंडिया 73 वर्षांनंतर प्रथमच फायनलमध्ये पोहोचली

Webdunia
शनिवार, 14 मे 2022 (09:11 IST)
भारतीय संघाने इतिहास रचला आहे. थायलंडमधील बँकॉक येथे खेळल्या जात असलेल्या थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी हा संघ 1952, 1955 आणि1979 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता. टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केला.
 
भारताच्या विजयात किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. मात्र, लक्ष्य सेनला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'तिरंगा रॅली'चे केले नेतृत्व

Pakistani spy आठवी पास सिक्योरिटी गार्ड, ISI एजंट... कोण आहे नोमान इलाही ? ज्याने देशाविरुद्ध कट रचला

राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर

ईडीने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकत 30 कोटींची रोकड जप्त केली

तुर्की-अजरबैजान भारतीय पर्यटकांचा स्ट्राइक

पुढील लेख
Show comments