Marathi Biodata Maker

कोरोना : चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून धोका?

Webdunia
गुरूवार, 5 मार्च 2020 (14:43 IST)
वस्तू आता 30 टक्क्यांनी महाग 
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीती पसरली आहे. जगभरात चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला खूप मागणी आहे. परंतु, कोरोना व्हायरसुळे या वस्तू आता 30 टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद करण्यात आली आहे. परंतु, बाजारात आधीच असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री होत आहे. परंतु, हे पॅकिंग उघडताना काळजी घेतली जात आहे. हातात हातमोज्यांचा वापर कर्मचार्‍यांकडून केला जात आहे.
 
चीनमधून येत असलेल्या सामानांची तपासणी करताना किंवा इलेक्ट्रॉनिक उत्पादने उघडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
 
आम्ही आमच्या कर्मचार्‍यांनी यासंबंधी काळजी घ्यायला सांगितली आहे. हातमोज्यांचा वापर करणे हे सर्वांसाठी चांगले आहे, असे ऑल दिल्ली कॉम्प्युटर ट्रेडर्स असोसिएशन, नेहरू, प्लेसचे अध्क्ष महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. तसेच एम्सच डॉक्टरांनीही सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
 
इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दर आणखी वाढणार आहेत. भारतीय बाजारात आता चीनहूनेणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद होत आहे. फ्रेब्रुवारीत कोणत्याही प्रकारचा माल पोहोचला नाही. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सरकारी कार्यालयात क्लोजिक होत असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. चीनमधून दोनतीन महिन्यापूर्वी जे सामान आले आहे. ते सामान उघडताना हातमोज्यांचा वापर करावा. जर एखाद्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक सामान दाखवायचे असेल, तर अशावेळी काळजी घेणे गरजेचे आहे. चीनमध्ये सामानांची पॅकिंग कोरोना व्हायरस रुग्णांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'राजमाता जिजाऊ' स्मार्ट बस सेवेचा शुभारंभ

सातारा एसपी निलंबन वादावर फडणवीस यांनी स्पष्ट विधान दिले

आता सिलिंडर 35 दिवसांनंतर उपलब्ध होतील, तेल कंपन्यांनी नवीन नियम लागू केले आहेत

कन्फर्म झालेली तिकिटे रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल, नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू

थॉमस कपमध्ये लक्ष्य सेन भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व करणार

पुढील लेख
Show comments