Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मंगळवारी 460 नव्या रूग्णांची नोंद

Webdunia
बुधवार, 9 मार्च 2022 (08:35 IST)
राज्यातील मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली, तरी  तुलनेत काहीशी वाढ होताना दिसत आहे. राज्यात  मंगळवारी 460 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  718 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 18 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर  मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 टक्के झाले आहे. राज्यात  5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 745 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.
 
 राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 67 हजार 636 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 69 हजार 498 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 3 हजार 209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 25 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. तर 605 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments