Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (09:36 IST)
राज्यात पावसाचा जोर सुरूच आहे. सध्या राज्यात अवकाळी पावासामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके वाया गेली. नुकसान झालेल्या भागात येऊन पिकांचे पंचनामे तातडीने करावे. अशी मागणी बळीराजा करत आहे. झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी देखील शेतकरी करत आहे.   
अवकाळी पावसामुळे ऊस ,कापूस, धान, हरभरा ,गहू पिके खराब झाली असून  शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र  महसूल प्रशासनाकडून अद्यापही 
कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे .राज्यात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे  हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले असून पिकांवर अळ्या लागत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना पडला आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments